• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

म. फुल्यांचा काळ आज का उगाळायचा? आधुनिक शतकात या महामानवाच्या विचाराची, कार्याची गरज आहे?

आजची आणि येणारी पिढी कोण महात्मा फुले? असे प्रश्न विचारू नये किंवा महात्मा फुल्यांचं कार्य पुस्तकांच्या पानांत बंदिस्त न होता येणाऱ्या पिढ्यांच्या कृतीत दिसावं, यासाठी त्यांच्या कार्याचा आढावा घेणं वेळोवेळी अत्यावश्यक ठरतं. अनेक रूढी-परंपरांवर त्यांनी हल्ला चढवल्यामुळे अनेकांच्या पोटात आजही शूळ उठतो. महात्मा फुल्यांना चूक किंवा दुर्लक्षित करण्याची प्रवृत्ती आजही काही सनातनी आस्था असणाऱ्या लोकांमध्ये आहे.......

  • निखिल परोपटे
  • Fri , 29 November 2019
  • 1 Comments
  • 3 Like

‘मर्यादित लोकशाही’… हुकूमशाहीच्या सोयीसाठी!

अजून तरी आपले नेतृत्व निवडण्याचा हक्क सामान्य भारतीयांच्या हाती आहे. अत्यंत योजनाबद्ध रीतीने तो संघ व तत्सम संघटनांना काढून घ्यायचा आहे. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रत्येकाने जागृत असणे आवश्यक आहे. कारण सर्वसमावेशक लोकशाही हाच या देशाचा, येथील समाजव्यवस्थेचा श्वास आहे. तो टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाला सजग राहण्याची गरज आहे. रात्र वैऱ्याची आहे असे म्हणतात ते बहुदा यासाठीच.......

  • निखिल परोपटे
  • Tue , 14 May 2019
  • 1 Comments
  • 3 Like

​राजकारणातली ‘प्रज्ञा’ ढळते तेव्हा...

प्रज्ञा सिंग-ठाकूर यांना स्वीकारायचे की नाकारायचे याचा सर्वस्वी निर्णय मध्य प्रदेशातील मतदारांनी घ्यावयाचा आहे. तिथल्या सुज्ञ मतदारांची जबाबदारी आता अधिक वाढली आहे, एवढेच फार तर म्हणता येईल. त्यामुळे प्रश्न आहे तो आपण समाज म्हणून लोकशाहीतील सर्वांत मोठ्या उत्सवात विचारांची नौका कुठल्या दिशेला नेऊ देणार आहोत? ही निवडणूक आपल्याही सुज्ञतेची परीक्षा आहे.......

  • निखिल परोपटे
  • Mon , 22 April 2019
  • 1 Comments
  • 5 Like

जातीय बिरुदं गळून पडतील, तेव्हा आरक्षणाची गरज उरणार नाही. तशी व्यवस्था निर्माण होत नाही, तोवर तरी आरक्षणाला पर्याय नाही!

समाजातील आर्थिक दरी विषमता, गरीब आणि श्रीमंत यांच्यातली वाढणारी दरी जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत जातीय सामाजिक तेढ किंवा आरक्षणवादी चळवळ ही अशीच सुरू राहणार. जोवर देशातली व्यवस्था आर्थिक निकषांवर दुरुस्त होत नाही, वंचित पीडित समाज जेव्हा सवर्णीयांच्या बरोबरीनं प्रगत होताना दोघांनाही सम प्रमाणात संधी उपलब्ध होतील, जातीय बिरूदं गळून पडतील; तेव्हा आरक्षणाची गरज उरणार नाही.......

  • निखिल परोपटे
  • Mon , 13 August 2018
  • 3 Comments
  • 3 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.